केंद्र शासनाने २००९ साली बाजार समिती कायद्यात सुधारणा करीत बाजार समितीच्या मार्केट यार्डबाहेर शेतमालाच्या खरेदी-विक्रीला परवानगी दिली होती. त्यासाठी खरेदीदाराला...
विशेष ब्लॉग
चाकणच्या (जिल्हा पुणे) कांदा आंदोलनापासून शरद जोशींच्या आंदोलक नेतृत्वाची प्रतिमा तयार होण्यास सुरुवात झाली. ज्या काळात सर्वजण शेतकर्यांना वेगवेगळ्या प्रकारे...
भारतातील सर्वसामान्य शेतकरी हा आयकर (Income tax) भरत नसला तरी ते विविध कृषी निविष्ठांच्या खरेदीतून दरवर्षी शासनाला कराच्या रुपाने महसूल...
इतर राजकीय पक्षासोबतच शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीतही नवनवीन "नेतृत्व" उदयास आले. त्या नेतृत्वाकडे "शेतकरी नेता" या नजरेने बघितले...