पारतंत्र्य कसे?स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे, व्यवहार करणे हे भाग्य भारतातील शेतकऱ्यांना लाभले नाही. इथल्या शेतकऱ्यांना व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही, तंत्रज्ञानाचे...
अनिल घनवट
शेतकरी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला मिळालेले हे यश आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. जीएम पिकांकडे (GM Crop) पाहण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनात बदल...
🌱 गव्हाच्या कोठाराला आगजगातील गव्हाच्या निर्यातीत रशिया व युक्रेनचा वाटा 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. इजिप्त, टर्की, बांगलादेश, नायजेरिया, येमेन असे...
महाराष्ट्रात गहू हरभर्याचे पीक हुरड्यात असताना व त्याला पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. राज्य...
पणनच्या पत्रावळ्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुरू असलेले गैरप्रकार व शेतकर्यांच्या होणार्या लुटीबाबत शेतकरी संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात...
5 जून 2020 रोजी केंद्र शासनाने शेती व्यापार सुधारणा विषयक तीन अध्यादेश पारित केले व शेतमाल व्यापार खुला करण्याच्या दिशेने...
चाकणच्या (जिल्हा पुणे) कांदा आंदोलनापासून शरद जोशींच्या आंदोलक नेतृत्वाची प्रतिमा तयार होण्यास सुरुवात झाली. ज्या काळात सर्वजण शेतकर्यांना वेगवेगळ्या प्रकारे...