🔆 विकसित भारत संकल्प यात्रेचा हेतूनोव्हेंबर 15 पासून, बिरसा मुंडा या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या झारखंडमधील खुंटी या जन्मगावातून विकसित भारत...
अनिल घनवट
🎯 कायदा करण्याचे कारणशेतकऱ्यांना उगवण क्षमता कमी असलेले बियाणे विकले गेले, भेसळयुक्त, कमी प्रतीचे, नामवंत कंपनीच्या नावाचे लेबल लावून खतांचे...
🔘 निर्यात शुल्क आकारल्याने काय झाले?दोन, तीन वर्षांनंतर कांद्याला परवडतील असे दर मिळण्यास सुरुवात झाली होती. एक तर अतिवृष्टीमुळे (Heavy...
🔘 आयातदार देश गमावणारभारतातून निर्यात होणाऱ्या एकूण कांद्यांपैकी 26 टक्के कांदा बांगलादेश आयात करत होता. ऑक्टोबर 2020 मध्ये भारताने अशीच...
✳️ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लाेकप्रतिनिधीदेशाचे पूर्ण राजकारण काही कुटुंबांच्या हातात गेले आहे. काही घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात व सत्तेत आहे....
✳️ बेराेजगारीग्रस्त युवकभारत आज जगातला सर्वात तरुण देश आहे असे म्हटले जाते. कोणत्याही देशाला ही जमेची बाजू आहे, पण या...
सध्या सत्तेत असलेल्या सरकारने कोरोना काळात आवश्यक वस्तू कायद्यात (Essential Commodities Act) दुरुस्ती करून धान्य, कडधान्य, तेलबिया, कांदा व बटाटा...
राज्यात यांचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढला आहे. राज्याची सत्ता केसीआरच्या कुटुंबीयांच्या हातात आहे. मुलगा , मुलगी, जावई, साडूचा मुलगा ही...
शेतकऱ्यांचे विषय घेऊन एक पक्ष येतो आहे, म्हटल्यावर सर्वच शेतकरी संघटना, चळवळीतील अनेक कार्यकर्ते बीआरएसमध्ये सामील होण्यास उत्सुक झाले. शरद...
🟢 पाचवीला पुजलेली भीती व अपमानएक पीक तयार करायला सहा महिने राबावं लागतं शेतात. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो,...